

हे जग त्याला भुलवू पाहणाऱ्या आधुनिक पुंगीवाल्याच्या तालावर नाचेल का, हे २ एप्रिल २०२५ रोजी आणि त्यानंतरच्या काही दिवसांतच आपल्याला कळेल.
पुस्तकात हे २५ लेख ‘विभाजित समाज’, ‘विकासाच्या नावाखाली’, ‘बिहारमधील पेटती वावरं’, ‘बस्तरमधील अविवेकाचं वर्तुळ’ आणि ‘काश्मीर व ईशान्य भारत’ अशा…
पुस्तक ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या निकृष्ट ‘एएसआर हिप इम्प्लांट्स’ संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने ऑगस्ट २०१८ मध्ये केलेल्या वृत्तांवर आधारित आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’त मराठी/ हिंदी/ इंग्रजी नाटकांची परीक्षणंही त्या लिहीत (पण त्याचंच संकलन करून पुस्तक काढायचं, असला प्रकार त्यांनी केला…
कुटुंबीयांची चिंता बाजूला सारून जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवर अशी वेळ येते तेव्हा त्यांना काय वाटते, याचाही विचार होणे, त्यांच्या कुटुंबीयांची…
आज फाल्गुन अमावास्या. शालिवाहन शक १९४६ चा शेवटचा दिवस. उद्यापासून शालिवाहन शक १९४७ सुरू होणार. नव्या वर्षानिमित्त तुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
‘आतापर्यंत जे लिहिलंय ते श्रेष्ठ नाही’ असं समजूनच लिहितं राहणाऱ्या विनोदकुमार शुक्ल यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही त्यांचा साधेपणा कायम…
संघ-भाजपसारख्या संघटनांच्या नेत्यांची अडचण ही आहे की ‘भारतीय मुस्लिमांचं काय करायचं?’ या मुद्द्यावर त्यांच्याकडे स्पष्टता नाही. ‘
आज जगात भेद कमी होत असून, विश्व एकात्म होत निघाले आहे. कुटुंब व समाजव्यवहारातील अंतर दूर करीत आपण भारतीय समाज…
सभागृहाचे सदस्य हे सार्वजनिक जीवनात वावरणारे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे केवळ सभागृहच नाही तर बाहेरही त्यांचे वर्तन सभागृहाच्या नियमानुसारच असायला…
विधींचे अर्थ माहीत नसतात बहुतेकांना. त्यामुळे ‘धर्मात आहे हे सारं ,’ असं म्हणत सगळेच मागील पानावरून पुढे जातात.