भारताला स्वातंत्र्य मिळाले, तरीही पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिलेला गोवा हा प्रांत देशात समाविष्ट होण्यासाठी अनेकांना खरोखरीची तपश्चर्या करावी लागली. गोवा मुक्त झाल्यानंतर त्याच्या स्वातंत्र्यासाठी संग्राम उभे करणाऱ्यांना मात्र केवळ सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शनवर अवलंबून राहावे लागले. त्यांच्या शौर्याच्या कथा आता कोणाला ऐकायच्या नाहीत आणि त्यांचे कर्तृत्वही समजून घ्यायचे नाही. गोवा स्वातंत्र्यलढय़ातील बिनीचे शिलेदार असलेले मोहन रानडे यांचे निधन ही त्यामुळेच चटका लावून जाणारी घटना आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा