पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा २०१५मध्ये जर्मनीमधील हॅनोव्हर येथील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये ‘मेक इन इंडिया’ योजनेचे अनावरण केले होते तेव्हाच ते भारताचे जर्मनीतील राजदूत विजय गोखले यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडे चीनचे राजदूतपद सोपविले गेले. चीनचे राजदूतपद म्हणजे परराष्ट्र सचिवपदासाठीची ‘सर्वोच्च पात्रता’ म्हणायला हरकत नाही. कारण मागील सहा परराष्ट्र सचिवांपैकी चौघे चीनमध्ये राजदूत होते. त्यामुळे गोखले यांनी ही ‘अलिखित’ पात्रता पूर्ण केली होती. पण या पात्रतेपलीकडील आणखी एक तुरा त्यांच्या शिरपेचात आहे. तो म्हणजे चीनची भळभळती जखम असलेल्या तैवानमध्येही राजदूत म्हणून काम केलेले आहे. चीन आणि तैवानमध्ये राजदूत झालेले ते आजपर्यंतचे एकमेव परराष्ट्र अधिकारी.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा