अनुराग कश्यपने सोडली मुंबई! या शहरात गेला निघून, बॉलीवूडवर टीका करत म्हणाला, “इथले लोक…”
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई सोडली आहे. बॉलीवूडमधील बदलत्या वातावरणावर टीका करत, इंडस्ट्रीला टॉक्सिक म्हटले आहे. त्याने सांगितले की, क्रिएटिव्ह वातावरण उरलेले नाही आणि प्रत्येकजण अवास्तव लक्ष्याचा पाठलाग करत आहे. अनुरागने बंगळुरूला स्थलांतर केले आहे. मुंबई सोडल्यानंतर त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला असून, तो आता शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करत आहे.