१० वी, १२ वीनंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करावी का? सुरुवात कशी करावी? घ्या जाणून
MPSC, UPSC Preparation Tips : १० वी, १२ वी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण- ही दोन वर्षे तुमच्या करिअरला खऱ्या अर्थाने दिशा देणारी असतात. सध्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. पण, तरीही अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळताना दिसतात. पण, त्यासाठी कोणत्या शाखेत प्रवेश घेणे योग्य, परीक्षेसाठी तयारी नेमकी कशी करायची अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ…