१९६७..इंदिरा गांधींची पहिली तर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची शेवटची निवडणूक; ५७ वर्षांपूर्वी..
'वन नेशन, वन इलेक्शन' या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून, संसदेत यासंदर्भात विधेयक चर्चेला येईल. भारतात १९५२ ते १९६७ पर्यंत एकत्र निवडणुका होत होत्या. १९६७ नंतर ही पद्धत बंद पडली. १९६७ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठं आव्हान मिळालं. १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडली.