दिल्लीच्या निकालांवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, “विकसित भारताच्या निर्मितीत दिल्ली…”
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने २७ वर्षांनी विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानत दिल्लीच्या विकासाचे आश्वासन दिले. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. अरविंद केजरीवाल यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आणि सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचे आश्वासन दिले. भाजपाला विजय मिळवण्यात आप आणि काँग्रेस यांच्यातील भांडणाचा फायदा झाला.