निवडणुका तर लागल्या, पण ईव्हीएम घोटाळ्याचं काय? निवडणूक आयोगानं दिलं उत्तर, म्हणे…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं असून २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यांत मतदान होईल, पण मतमोजणी महाराष्ट्रासोबतच होईल. ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपांवर निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी ईव्हीएमच्या तपासणी, बॅटरी वापर आणि सुरक्षा प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली.