“जर तसं झालं नसतं तर ‘बिग बॉस मराठी ५’ची विजेती मी असते”, जान्हवी किल्लेकरचं विधान
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला पार पडला. अंतिम सहा स्पर्धकांमध्ये सूरज चव्हाणने विजेतेपद मिळवले. जान्हवी किल्लेकरने नऊ लाखांची रक्कम घेऊन खेळ सोडला, ज्यामुळे तिच्या निर्णयाचं कौतुक होतं आहे. अशातच तिने एक विधान केलं आहे. ज्यामुळे ती सध्या चर्चेत आली आहे.