मुंबईच्या वाहतूक समस्येवरचा उपाय; MMRDA नं मंजूर केले ५८ हजार कोटींचे प्रकल्प; पाच वर्षांत
मुंबईची स्वप्नांचं शहर म्हणून ओळख आहे, पण समस्यांमुळेही वेगळी ओळख तयार झाली आहे. खड्डे, लोकलमधली गर्दी, अस्ताव्यस्त वाढणं आणि वाहतूक कोंडी या समस्यांवर एमएमआरडीएनं ५८ हजार कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे. येत्या पाच वर्षांत ९० किलोमीटरचे रस्ते, उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधले जातील. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि वाहतूक कोंडी सुटेल.