Ratan Tata: “ज्या दिवशी मी स्वत: काही करू शकणार नाही…”, रतन टाटांचे अजरामर शब्द!
भारतीय उद्योग विश्वातील दिग्गज रतन टाटा यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे उद्योगविश्वावर शोककळा पसरली आहे. रतन टाटांच्या काही अजरामर वाक्यं नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील. त्यांनी उद्योगासोबतच सामाजिक भान जपलं आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या साधेपणामुळे ते आदरणीय होते. त्यांच्या जीवनमूल्यांमध्ये १० अजरामर विधानं आहेत, जी त्यांच्या जीवनाचं प्रतिबिंब आहेत.