पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा संघासाठी तारणहार ठरला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर विराट कोहलीने नाबाद ५५ धावांनी खेळी साकारून भारताला पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण सामन्यात विजय प्राप्त करून दिला. संघाचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर विराटने मैदानात टिच्चून फलंदाजी करत अर्धशतक साजरे केले. मात्र, या सामन्यात विराटने आपली अर्धशतकी खेळी खास पद्धतीने साजरी केली.(Full Coverage|| Fixtures||Photos)
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा