भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत मुलभूत चूका केल्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या स्पर्धेचा पहिला सामना सुरू होण्याआधीपासूनच मी भारतीय संघ प्रबळ दावेदार असल्याचे मत व्यक्त केले होते. उपांत्य फेरी गाठल्यानंतर भारतच विश्वचषक जिंकेल असे मला वाटत होते. मात्र, वानखेडेवर भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय फलंदाजांनी चांगल्या धावा देखील कुटल्या पण दुसऱया डावात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या मुलभूत चुकांमुळे यजमानांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. ते दोन नो बॉल भारताला चांगलेच महागात पडले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा