आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. तसेच भारतीय लोकं मोठ्या प्रमाणात प्रीपेड कनेक्शनचा वापर करतात. मात्र पोस्टपेड कनेक्शनचे देखील अनेक फायदे आहेत. यामध्ये वापरकर्ते रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडफोन आयडिया या प्रमुख कंपन्यांचे सिमकार्डचा वापर करतात. प्रीपेड रीचार्ज प्रमाणे पोस्टपेड प्लॅन्समध्ये एकसारखे रीचार्ज करावे लागत नाही. जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. मात्र अजून वोडफोन आयडिया कंपनीला ५ जी नेटवर्क सुरू करता आलेले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा