Jio, Airtel and Vi Voice and SMS Plan : आपल्यातील अनेकांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये वायफाय हा असतो. मोबाईल डेटापेक्षा वायफायवर झटपट कामे होतात. म्हणून आपण सहसा वायफाय लावण्याला प्राधान्य देतो. कारण- जास्त एमबी म्हणजे जास्त खर्चाचा रिचार्ज प्लॅन. त्यामुळे हे लक्षात घेऊन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI)ने युजर्सना महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे आणि काही दिवसांपूर्वी टेलिकॉम कंपन्यांना फक्त व्हॉईस आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन (Voice and SMS Plan) लाँच करण्याचे आदेश दिले होते. डेटा न वापरणाऱ्या युजर्सना याचा फायदा होऊ शकेल, असा त्यामागचा हेतू होता. जिओ, एअरटेल व व्हीआयच्या या निर्णयाचा फायदा त्या युजर्सना होणार आहे, जे फक्त कॉलिंग आणि एसएमएस सेवा वापरतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा