भारती एअरटेल ही भारतातील सर्वात मोठी दुसरी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओनंतर या कंपनीने आपले ५जी नेटवर्क सुरू केले असून देशातील अनेक शहरांमध्ये ते सुरू करण्यात आले आहे. भारती एअरटेलकडे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. ज्यात वापरकर्त्यांना अनेक फायदे मिळतात. तसेच कंपनीकडे ग्राहकांसाठी ३५ दिवसांची वैधता असणारा प्लॅन देखील उपलब्ध आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा