देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने १४ मोबाईल अॅप्स भारतात ब्लॉक केले आहेत. हे सर्व मेसेंजर अॅप्स आहेत. या अॅप्सचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात होता. पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना संदेश पाठवण्यासाठी या अॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील दहशतवादी जम्मू काश्मीरमधील त्यांच्या सहकाऱ्यांना संदेश पाठवण्यासाठी हे १४ अॅप्स वापरत होते. देशातील अनेक तपास यंत्रणांच्या अहवालात याची पुष्टी झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा