देशामध्ये प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करतो. अनेक कंपन्या नवीन फीचर्स असलेले मोबाईल फोन लॉन्च करत असतात. प्रत्येकजण आपल्या बजेटनुसार मोबाईल फोन खरेदी करतो. मात्र जर का तुम्ही खरेदी केलेला स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला गेला तर ? आपण अशा घटना रोज बघतो ज्यामध्ये मोबाईल फोन चोरीला जातात किंवा हरवतात. मात्र आता तुमचा फोन चोरीला गेल्यास किंवा हरवला असल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही आहे. कारण केंद्र सरकारने अशा घटनांमध्ये मोबाईल शोध लागावा म्हणून एक नवीन सिस्टीम लॉन्च केली आहे. तर ही सिस्टीम नक्की काय आहे आणि कशी काम करते हे जाणून घेऊयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा