मोबाइल फोन हा दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा भाग आहे. आर्थिक व्यवहारापासून ते मनोरंजनापर्यंत सगळ्याच गोष्टींसाठी मोबाइलचा वापर करण्यात येतो. तर अनेकदा फोन भिजणार नाही किंवा पाण्यात पडणार नाही याची आपण सतत काळजी घेत असतो. कारण – फोन पाण्यात पडला की तो खराब होण्याची शक्यता असते. जर तुमच्या मोबाइलमध्ये पाणी गेलं असेल किंवा तुमचा फोन पाण्यात पडला असेल, तर आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत, त्याचा उपयोग तुम्ही नक्की करून पाहू शकता. लोकसत्ता.कॉमच्या ‘इन्फ्लुएन्सर्सच्या जगात’ या सीरिजमध्ये ‘Techy Marathi’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या धनंजय आणि प्रीती यांच्याशी इंटरव्ह्यूमध्ये गप्पा मारण्यात आल्या. तर त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये मोबाइल भिजल्यावर तो तांदळाच्या डब्यात ठेवायचा की नाही, याचे उत्तर देत एक खास टीप सांगितली आहे ती पाहू…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा