भारतातील केवळ २६ टक्के कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित तंत्रज्ञान वापरण्यास तयार असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. सिस्कोच्या ‘एआय रेडिनेस इंडेक्स’नुसार, भारतीय कंपन्या सध्याच्या वेळेच्या विरोधात भूमिका घेत आहेत. कारण सर्वेक्षण केलेल्यांपैकी ७५ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे AI धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जास्तीत जास्त एक वर्षाचा अवधी आहे, अन्यथा त्याचा त्यांच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा