चांद्रयान ३ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या LVM3 M4 प्रक्षेपण वाहनाचा ‘क्रायोजेनिक अप्पर स्टेज बुधवारी अनियंत्रिपणे पृथ्वीच्या कक्षेत परतला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) याबाबत माहिती दिली. उत्तर प्रशांत महासागरावर संभाव्य प्रभाव बिंदूचा अंदाज लावला गेला आहे. म्हणजेच ही रॉकेट बॉडी प्रशांत महासागरावर उतरेल. परंतु, हे रॉकेट भारतावरून गेलेले नाही, असं इस्रोने निवेदनात म्हटलं आहे.

इस्रोने सांगितले की ही रॉकेट बॉडी LVM-3 M4 प्रक्षेपण वाहनाचा भाग होती. बुधवारी, आंतरराष्ट्रीय वेळेनुसार दुपारी २.२४२ च्या सुमारास ते पृथ्वीच्या कक्षेत परतले. प्रक्षेपणानंतर १२४ दिवसांच्या आत रॉकेट बॉडीने पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा प्रवेश केला.

ISRO successfully launches communication satellite NVS 02
‘इस्रो’चे शतकी उड्डाण
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
ISRO satellite launch , Sriharikota, andhra pradesh, 100th successful flight,
ISRO satellite launch mission : इस्रोने श्रीहरीकोटामध्ये ठोकले दमदार शतक, शंभराव्या उड्डाणात ५४८ वा उपग्रह केला प्रक्षेपित
‘एनव्हीएस-०२’चे आज उड्डाण
Sky Force Box Office Collection Day 3
Sky Force च्या कमाईत मोठी वाढ, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाच्या सिनेमाला प्रेक्षकांची मिळतेय पसंती
DRDO scramjet test loksatta
डीआरडीओची स्क्रॅमजेट चाचणी काय होती? भारताची हायपरसॉनिक क्षेपणास्त्र क्षमता लवकरच अमेरिका, रशिया, चीनच्या तोडीची?
Jio Removed Three Value Recharge Plans With Limited Data See more Details
अरेरे यार हे काय झालं?? जिओने ‘हे’ ३ प्लॅन्स केले बंद; दरवाढीनंतर जिओचा युजर्सना आणखी एक धक्का
drones flying banned ahead of amit shah nashik visit zws
अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

एक्सिडेंटल एक्सप्लोजनचा धोका कमी करण्यासाठी क्रायोजेनिक अप्पर स्टेजचा वापर केला जातो. १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चं उड्डाण करण्यात आलं. २ वाजून ४८ मिनिटे ३० सेकंदाने चांद्रयान-३ चे प्रक्षेपण तिसऱ्या टप्प्यात पोहोचलं. त्यानंतर क्रायोजेनिक इंजिन सुरू होऊन ते चांद्रयानासोबत पुढे गेलं. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अंतराळात पाठवलेल्या रॉकेट्सना निष्क्रिय करून त्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावली गेली पाहिजे. या नियमानुसारच भारताने हे रॉकेट पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत परतले असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Story img Loader