सध्या भारतामध्ये रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया अशा तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. यामधील जिओ आणि एअरटेल या दोन टेलिकॉम कंपन्यांनी देशामध्ये आपले ५जी नेटवर्क सुरू केले आहे. व्हीआयला अजून आपले ५जी नेटवर्क सुरू करता आलेले नाही. मात्र ते लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. जर का तुम्हाला पोस्टपेड कनेक्शन हवे असेल पण ते खूप महाग वाटत असेल तर तुम्ही एकदा जिओ, एअरटेल आणि व्हीआयचे एंट्री लेव्हल प्लॅन्स पाहणे आवश्यक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा