देशभरामध्ये Reliance Jio आणि Airtel या टेलिकॉम कंपन्यांनी देशभरामध्ये आपले ५जी नेटवर्क सुरु केले आहे. मात्र काही कारणांमुळे VI या कंपनीला आपली ५जी सेवा सुरु करता येत नाही आहे. त्यामुळे जिओ आणि एअरटेलशी व्हीआयला मोठी स्पर्धा करावी लागत आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कंपनीने आपला एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन काय आहे आणि यात ग्राहकांना काय फायदा मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा