सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण असंख्य प्रकारची कामे करीत असतो. त्यातील काही पूर्वनियोजित असतात आणि काही अचानक उद्भवलेली. बरेचदा अचानक आलेल्या कामांना जास्त प्राधान्य दिले जाते. त्या गडबडीत आपण काही कामे विसरून जातो. ही कामे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून काही जण मोबाइलवर रिमाइंडर लावतात. पण हा रिमाइंडर वाजायच्या वेळीच आपण जर दुसरे महत्त्वाचे काम करीत असलो तर मोबाइलला पुन्हा एक-दोन तासांनी रिमाइंडर द्यायला सांगतो. काही वेळा नादात तो बंद करून टाकतो आणि काही वेळा ती गोष्ट करायला पूर्णपणे विसरून जातो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा