

डोंबिवली पश्चिमेत अनेक रिक्षा चालक रिक्षा वाहनतळ सोडून रेल्वेचे प्रवेशव्दार, मुख्य वर्दळीच्या रस्ते, चौकात उभे राहून नियमबाह्यपणे प्रवासी वाहतूक करतात.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे सहकारी राहिलेले आणि शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे उद्धवराव जगताप यांनी वनमंत्री गणेश…
मृत्यू नोंद, जन्म नोंद, विवाह नोंद यांसारखे उपयुक्त दाखले काढण्यासाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांमध्ये जावे लागते, यामध्ये नागरिकांचा अधिकचा वेळ…
आकार ओळख, रंग ओळख, चांगल्या सवयी, भाजी, फळे आणि फुलांची नावे, मानवी भावना अशा विविध संकल्पना खेळांशी जोडत ठाण्यातील सरस्वती…
मध्य रेल्वेच्या ठाणे ते बदलापूर आणि कसारा मार्गापर्यंतचा प्रवास हा जीवघेणा आणि मृत्यूच्या सापळ्या प्रमाणे ठरत आहे.
राज्य सरकारचा अंत्यय बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे -बोरीवली भुयारी मार्गाविरोधात आज, शनिवारी मुल्लाबाग येथील रहिवाशांनी मूक आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
डिजिटल डिटॉक्स किती महत्त्वाचा आहे याबाबतही प्रा. प्रज्ञा पंडित यांनी भाष्य केलं.
वन मंत्री गणेश नाईक यांंनी ठाण्यात दुसऱ्यांदा जनता दरबार भरविला. परंतु या जनता दरबारात अर्धे सभागृह रिकामे असल्याचे चित्र होते.
कोलकत्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी डोंबिवली जवळील पिसवली गावातील समतानगर झोपडपट्टी भागात राहून एमआयडीसीत मजूर म्हणून काम करणाऱ्या…
या चोरट्यावर मोबाईल चोरीचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. त्याने यापूर्वी एका ट्रक चालकाची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले…
पावसाळ्याच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने होत असलेली झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी, नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया या बैठकीत आयुक्त राव यांनी घेतला.