ठाणे – मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात करोनाचे रुग्ण आढळून येत नव्हते. यामुळे नागरिकांसह आरोग्य यंत्रणेनेही सुटकेचा निःश्वास सोडला होता. असे असतानाचा आता मार्च महिन्याच्या सुरवातीपासून जिल्ह्यात करोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने आणि देशात ‘एच३एन२’ या विषाणूचा शिरकाव झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. मागील दोन आठवड्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल १२६ रुग्ण आढळून आले असून यातील ७१ रुग्ण हे ठाणे शहरातील आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागातर्फे नागरिकांना मुखपट्टी वापरण्याचे आवाहन करण्यात आले असून, करोना चाचण्याही वाढविण्यात येत आहेत. तर वारंवार होत असलेल्या वातावरणातील बदलांमुळे नागरिकांमध्ये साथीच्या आजाराचे प्रमाणही वाढले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा