डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा भोईरवाडी भागात नव्याने बांधण्यात आलेल्या गृहसंकुल भागातील रस्त्यांची दुदर्शा झाली आहे. बारही महिने या भागातील रहिवासी खड्डे, माती, धुळीतून येजा करतात. या भागातील खराब रस्त्यांमुळे रिक्षा चालक प्रवासी वाहतुकीसाठी भोईरवाडी भागात येत नाही, अशा या भागातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. अशा रस्त्यावर गेल्या १२ वर्षाच्या काळात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम विभागाने दोन कोटी ९६ लाख रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती पालिकेने माहिती अधिकारात उपलब्ध करुन दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा