कल्याण : ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील खेडेगाव, आदिवासी दुर्गम भागात असलेल्या ५७७ अंगणवाड्यांपैकी सुमारे ४६० अंगणवाड्यांना महावितरणचा वीज पुरवठा नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना अनेक ठिकाणी अंधारात, वर्गात पंखात नसल्याने घामाघूम होत बालकांना शिक्षणाचे धडे द्यावे लागत आहेत. घरात पंख्याची सवय असल्याने अंगणवाडीतील लहान बालके अंगणवाडीत पंखा, काही ठिकाणी खिडक्या नसल्याने अंगणवाडीत रमत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा