मुंबई, ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरातील नागरिकांचा भविष्यातील प्रवास सुखकर व्हावा यासाठी मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. परंतु या सर्वच शहरांना जोडणाऱ्या ठाण्यातील कापुरबावडी जंक्शनजवळील एका भल्या मोठ्या जाहीरात फलकामुळे गेल्या काही महिन्यांपासून मेट्रो प्रकल्पाचे येथील काम रखडले असल्याची बाब समोर आली आहे. हे जाहिरात फलक काढण्यासाठी संबंधित ठेकेदाराला पालिका प्रशासनाने पत्र दिले असले तरी संबंधित ठेकेदाराकडून मात्र फलक काढण्यासाठी चालढकल सुरु असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा