ठाणे : ठाणेकरांना नवे पर्यटन केंद्र, मनोरंजन आणि विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशातून ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या गायमुख चौपाटीचा काही भाग खचल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. याठिकाणी धोकापट्टी लावून नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या निमित्ताने चौपाटीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, एक ते दिड महिन्यापुर्वीच हा भाग खचला असून त्याची आयआयटीच्या पथकाने पाहाणी केल्याचे महाराष्ट्र मरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा