उल्हासनगर महापालिकेने आपल्या पालिकेच्या शाळेच्या एका भुखंडावर दिलेली सनद चुकीच्या पद्धतीने दिल्याचा आरोप करत ही सनद तातडीने रद्द करण्याची मागणी उपविभागीय कार्यालयाकडे पत्राद्वारे केली होती. मात्र पालिकेने अपुऱ्या माहितीच्या आधारे हे पत्र उपविभागीय कार्यालयाला दिल्याचे समोर आले आहे. यामुळे पालिका प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा