ठाणे : शिळ-मुंब्रा, कळवा, भिवंडी परिसरात १ लाख ९३ हजार कायमस्वरूपी खंडित (पीडी) वीज मीटरचे थकबाकीदार असून त्यापैकी २ हजार ७५० थकबाकीदारांनी विलासराव देशमुख अभय योजनेत थकीत रकमेचा भारणा केला आहे. तर, उर्वरीत १ लाख ९० हजार २५० थकबाकीदारांनी अद्याप थकीत रकमेचा भारणा केलेला नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणाऱ्या अभय योजनेत कर सवलत देऊनही त्याकडे थकबाकीदारांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा