कल्याण : गर्दीच्या वेळेत दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या २७६ प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बळाच्या विशेष पथकाने बुधवारी कारवाई केली. ठाणे ते बदलापूर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या २७६ प्रवाशांना रेल्वे सुरक्षा जवानांनी ताब्यात घेतले. लोकल मधील दिव्यांगांच्या डब्यातून सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळेत अनेक सुदृढ प्रवासी प्रवास करत असल्याच्या तक्रारी दिव्यांगांकडून रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा