मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यापाठोपाठ मिरा-भाईंदर शहरासाठी राज्य सरकारने समूह विकास (क्लस्टर) योजना मंजूर केली आहे. अधिकृत आणि बेकायदा बांधकामांच्या पुनर्विकासासाठी अशा प्रकारे समूह विकासाचा मार्ग धरणारी मिरा-भाईंदर ही ठाण्यानंतरची दोन शहरे ठरणार आहेत. येथील महापालिकेकडून २४ ठिकाणी ही योजना राबवण्याचे आराखडे निश्चित करण्यात आले आहेत. शहरातील जुन्या गृह संकुलांना आणि झोपडपट्टी भागांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यात सात ठिकाणी प्राधान्याने ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेमुळे मिरा-भाईंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काल-परवापर्यंत मुंबईची उपनगरे अशीच ओळख असणाऱ्या दोन शहरांचा चेहरा मात्र बदलू शकणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा