अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाचे कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा, त्यांच्या मानधनात वाढ व्हावी, त्यांना निवृत्ती वेतन लागू व्हावे या मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱी संघाच्या वतीने लढा सुरू आहे. या मागण्यांकडे राज्य सरकारचे तसेच प्रशासनाचे लक्ष वेधावे यासाठी २० ते २५ जून दरम्यान यवतमाळ ते अमरावती पर्यंत अंगणवाडी कर्मचारी पदयात्रा काढणार आहेत. या पदयात्रेच्या अनुषंगाने सोमवारी ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील विश्रामगृहाबाहेर थाळीनाद आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील दीड ते दोन हजार कर्मचारी उतरले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा