ठाणे : नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या शहरातील प्रवाशांचा प्रवास वेगवान व्हावा या उद्देशातून ऐरोली-काटई मार्ग उभारण्यात येत आहे. या मार्गाचा काही भाग शीळ, डावले, डोमखार आणि देसाई या गावातून जाणार असून त्याच्या भुसंपादनासाठी पालिकेच्या तिजोरीत पैसेच नसल्याने या मार्गाच्या उभारणीची वाट बिकट असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या मार्गाच्या भुसंपादनासाठी पालिका प्रशासन एक प्रस्ताव तयार करून त्याद्वारे भुसंपादनासाठी शासनाकडे ४०८ कोटी ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा