केंद्र सरकारने नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर केला आणि त्यात महाराष्ट्राला काही सुखद आणि दु:खद धक्के बसले. या सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्य़ातील नवी मुंबईनंतर स्वच्छतेत अंबरनाथचा क्रमांक आला, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. त्या निकालाच्या दिवशीच महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास विभागाकडून देण्यात येणारा सवरेत्कृष्ट नागरी प्रशासनाचा पुरस्कारही अंबरनाथ नगरपालिकेला मिळाला. याचा अर्थ आता अंबरनाथमध्ये कोणत्याही समस्या उरलेल्या नाहीत, सर्व काही आलबेल आहे, असा अजिबात नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा