अंबरनाथ : कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराच्या कामगारांनी केलेल्या संपामुळे गेल्या काही दिवसात अंबरनाथ शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने ऐन महाशिवरात्रीत शहरभर कचऱ्याचे ढीग लागले होते. हा प्रश्न पालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारून सोडवण्याचा प्रयत्न केला. आता आठवडाभरानंतर स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांनी संबंधित कंत्राटदाराचे काम बंद करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत किणीकर यांनी ही मागणी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा