अंबरनाथ : पडघा येथील विद्युत केंद्रातून निघणाऱ्या वाहिनीवर झालेल्या बिघाडामुळे अंबरनाथकरांची रविवारची रात्र अंधारात गेली. संपूर्ण वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मध्यरात्रीच्या तीन वाजेपर्यंतची वाट पहावी लागली. स्थानिक महावितरण अधिकाऱ्यांनी चक्राकार पद्धतीने वीज पुरवठा केल्याने काही अंशी दिलासा मिळाला. मात्र सकाळी अनेक भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. या काळात पथदिवे बंद असल्याने अंधारात भर पडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा