ठाणे : कळवा येथील कावेरी सेतू लगत असलेल्या शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, पाट बंधारे विभाग तसेच रेल्वे प्रशासनाच्या भूखंडावर स्थानिक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे बेकायदेशीररीत्या कार्यालय थाटण्यात आले आहे, असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. या बांधकामावर कारवाई करून जागा ताब्यात घेण्याबरोबरच बांधकामप्रकरणी एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा