बदलापूरः बदलापूर रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये अंबरनाथहून प्रवासी आधीच बसून येत असल्याने वाद होऊ लागलेत. या वादाची एक चित्रफीत नुकतीच समोर आली आहे. बदलापूर स्थानकात आधीच सर्व लोकल गाड्या तुडूंब भरून जातात. त्यात स्थानकातून सुटणाऱ्या लोकल आधीच भरून येत असल्याने प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या लोकलमध्ये अंबरनाथचे प्रवासी आधी चढून जागा बळकावून ठेवतात. त्यामुळे बदलापूरहून चढलेल्या प्रवाशांना आपल्या हक्काच्या लोकलमध्ये सुद्धा जागा मिळत नाही. परिणामी प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा