केंद्र सरकारने स्थावर जंगम मालमत्ता कायदा (रिअल इस्टेट अॅक्ट) केला तेव्हा अनेक वर्षे घर खरेदीदारांच्या हक्कांकरिता काम करणाऱ्या मुंबई ग्राहक पंचायतीने आपल्या इतक्या वर्षांच्या प्रयत्नांना यश आले म्हणून सुटकेचा नि:श्वास टाकला; परंतु हा आनंद क्षणभंगुरच ठरला. या कायद्यानुसार नियम तयार करताना राज्य शासनाने जो काही घोळ घातला आहे, त्यामुळे त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. कायद्याचा तोंडवळा विकासकांवर वचक ठेवणे, असा जरी असला तरी प्रत्यक्षात तो कमी कसा होईल याची पुरेपूर काळजी राज्याच्या नियमांनी घेतली, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा