ठाणे : मनसे आणि ठाकरे गटाची विधानसभा निवडणूकीत वाताहात झाल्यानंतर आता राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावेत यासाठी सजामाध्यमांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसे आणि ठाकरे गटाचे तळागाळातील काही कार्यकर्ते देखील याबाबत खासगी बोलत आहेत. ‘एक रहेंगे, तो सेफ रहेंगे, ‘ठाकरे ब्रँड टिकविण्यासाठी दोघांनीही एकत्र यायलाच हवे’, ‘दोन्ही बंधूंनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे’, ‘बाळासाहेबांच्या विचार असलेल्या दोन्ही पक्षांनी एकत्र यावे’, अशा विविध प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहेत. परंतु वरिष्ठ पदाधिकारी यावर थेट भाष्य करणे टाळत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा