बदलापूरः राज्यासह ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपातील संबंधांमुळे राजकारण तापले असतानाच मंगळवारी ठाणे जिल्ह्यात वातावरणातही उकाडा जाणवला. ठाणे जिल्ह्याचे फेब्रुवारीतील मोसमातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. बदलापूर शहरात एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असतानाच बदलापुरात तब्बल ३८.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. खासगी हवामान अभ्यासकांनी ही नोंद केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा