ठाणे : गेल्या अडीच वर्षातील माजी मंत्र्यांच्या सर्वच विभागांची चौकशी केली जाणार असल्यासंदर्भात बाळासाहेबांची शिवसेनेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानावर आता राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग होता. मग, त्यांच्या विभागाचीही चौकशी करण्यात येणार आहे का, असा प्रतिप्रश्न परांजपे यांनी विचारला आहे. तसेच आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्ही त्याविरोधात लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर बाळासाहेबांची शिवसेना काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यानिमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात जुंपल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा