ठाणे : ठाणे शहरातील बाळकुम पाडा नं २ या भागासह आसपासच्या परिसरात शुक्रवार रात्री १० वाजल्यापासून रोहित्र बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा बंद आहे. हा बंद वीज पुरवठा सुरू करण्याचे महावितरण अभियंत्यांचे रात्रीपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, १५ तास उलटुनही वीज पुरवठा सुरू झालेला नाही. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. तसेच अनेकांच्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा