बदलापूर: हवामान खात्याचे भाकीत खोटे ठरवत जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्याचवेळी जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात आजघडीला केवळ ३१ टक्के पाणीसाठा आहे. पावसाची परिस्थिती अशीच राहिल्यास मुंबई शहराप्रमाणे ठाणे जिल्ह्यातही पाणीकपात करावी लागू शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा