बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांची तहाण भागवणाऱ्या बारवी धरण मंगळवारी दुपारच्या सुमारास ओसांडून वाहू लागले. त्यामुळे जिल्ह्याची पाणी चिंता मिटली आहे. बारवी धरणाची क्षमता ३३८.८४ दशलक्ष घनमीटर इतकी असून मंगळवारी धरणाने आपली ७२.६० मीटर पाणी पातळी गाठून धरण ओसांडून वाहू लागले. अवघ्या ३५ दिवसात बारवी धरण २५ टक्क्यांवर १०० टक्क्यांवर आल्याने पाणीकपातीचे संकट असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी त्या तुलनेत जिल्ह्यात नव्या जलस्त्रोतांची निर्मिती झालेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा