ठाणे : भिवंडीत मागील काही महिन्यांपासून भटक्या श्वानांची संख्या वाढत असून काही भटके श्वान लहान मुलांवर हल्ले करू लागले आहेत. तर अनेकदा श्वान देखील जखमी होत असतात. या प्रकारानंतर भिवंडी महापालिकेने आता निर्बिजीकरण आणि श्वानांवर उपचार केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात दररोज १० ते १५ श्वानांवर उपचार होऊ लागले आहे. तसेच निर्बिजीकरणानंतर श्वानाला ज्या ठिकाणाहून आणले होते, त्याठिकाणी नेऊन सोडले जात आहे असे महापालिकेने स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा