भिवंडी महापालिकेच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील ४२८ पदे रद्द करत २५४ पदे नव्याने निर्माण करण्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली असून आस्थापना खर्चाचा आढावा घेऊन शासन नियमाप्रमाणे ही भरती प्रक्रीया केली जाणार आहे. परंतु भरती प्रक्रीयेआधी नोकरी देण्याचे आमिष दाखवून काही भामट्यांकडून नागरिकांची फसवणुक केली जात असल्याचे प्रकार यापुर्वी समोर आले असून असे प्रकार टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. पालिका आस्थापनेवर तूर्त कुठलीही भरती प्रक्रिया प्रस्तावित नसल्यामुळे नागरिक व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी भरतीबाबतच्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये , असे आवाहन पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा